एखाद्याच्या मनात घर करणं जितकं सोपी असत ना

 एखाद्याच्या मनात घर करणं जितकं सोपी असत ना ! तितकच कठीण असतं संपल्यावर परत ती जागा मिळवणं, म्हणून द्वेष करतांना दोनदा विचार नक्कीच करा , कुणाला दुःखवून मन कधीच जिंकता येत नाही... आणि आपली माणसं गेल्यावर परत कधीच येत नाही, आणि आले जरी ,आधी सारखे राहत नाही...






जीवन हे एखाद्या घंटे सारखं असतं, कोणीही येतं आणि आयुष्याची वाजवून जातं... .....टन_ टन_ टन _..



गर्दीच्या या जगात तू मला भेटशील का? आयुष्याच्या वाटेवर साथ मला देशील का? सोबत कोणी नसताना हात मला देशील का? आणि नाहीच भेटली मी, तर वाट माझी  बघशील का?


0 टिप्पणियाँ